Ambad Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पांढर सोनं पडले काळे: अंबड तालुक्यात कापसाची नासाडी

जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.
cotton loss by heavy rain

cotton loss by heavy rain

sakal

Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. खरीप हंगाम नैसर्गीक आपत्तीचे संकट ओढवल्याने कपाशी, तूर, सोयाबीन,मुग, उडीद, मका, बाजरी पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. केलेला खर्च हि वसूल होत नाही.सोयाबीन पुर्ण पाण्यात गेले आहे. तर कपाशीची बोंड सडली आहे. तुरीचे पिकं उबळले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com