Mumbai News: दरडींच्या छायेत २२ हजार झोपड्या, हजारो नागरिकांचा जीव धोक्यात; संरक्षक भिंतींबाबत प्रशासनाची अनास्था

Mumbai Monsoon: मुंबईतील सुमारे २२ हजार झोपड्या असून दरड संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना दुर्घटनेची भीती सतावत आहे.
Mumbai slum area near Landslide
Mumbai slum area near LandslideESakal
Updated on

मुंबई : दरडींच्या छायेत मुंबईतील सुमारे २२ हजार झोपड्या असल्याची बाब समोर आली आहे. दरडींलगत संरक्षक भिंती बांधण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची अनास्था असल्याने हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यातच पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठ्या दुर्घटनेची भीती सतावत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com