

woman battles death for 50 days after childbirth.
ESakal
ठाणे : बाळाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच ३५ वर्षीय महिलेच्या आयुष्यावर संकटांची मालिकाच कोसळली. एकाच वेळी अनेक संकटांशी झुंज देणाऱ्या नाझिया यांच्यासाठी पुढील ५० दिवस म्हणजे अक्षरशः जगण्याची लढाई ठरली. छत्रपती शिवाजी महाराज रुणालयातील डॉक्टरांनी अथक उपचार करत अखेर त्यांना या संकटातून बाहेर काढले.