मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

Air India Incident, Mumbai Airport : या घटनेनंतर एअर इंडिया आणि विमानतळ प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर पाणी साचले होते का, याचाही तपास सुरू आहे.
Air India Incident
Air India Incidentesakal
Updated on

मुंबई : कोचीहून मुंबईला (Mumbai Airport) येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI2744 चा आज (सोमवार) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान (Air India Incident) अपघात घडला. मुसळधार पावसात लँडिंग करताना विमानाने धावपट्टीवरून घसरत नियंत्रण गमावल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com