

Bandra Encroachment Action
ESakal
मुंबई : राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून मंगळवार (ता. १९) रोजी मुंबईतील वांद्रे स्थानक परिसरातील अनधिकृत घरांवर मोठी कारवाई केली. यावेळी प्रशासनाकडून येथील सर्व अनधिकृत घरांवर थेट बुलडोझर चालवला असून या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत.