

Extra BEST bus run in board exams
Esakal
मुंबई : फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा काळात लाखो विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्यभरात जादा बसेस सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नियमात काही विशेष शिथिलताही देण्यात आली आहे.