
मुंबई : मुंबई शहरातील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) करण्याची मागणी भाजपचे मागणी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. या शौचालयावरील खर्च ही निव्वळ उधळपट्टी असून करदात्यांच्या पैशाची लूट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.