Thane News : भाजपने महाराष्ट्र लुटला; ठाण्यातील सभेतून उद्धव व राज ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबईसह ठाणे, पालघर ही शहरे गुजरातला जोडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांनी राज्यातील सर्व महापालिकांच्या तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत.
uddhav thackeray and raj thackeray

uddhav thackeray and raj thackeray

sakal

Updated on

ठाणे - ‘मुंबईसह ठाणे, पालघर ही शहरे गुजरातला जोडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांनी राज्यातील सर्व महापालिकांच्या तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आता सुरतचे दोघे जण महाराष्ट्र लुटत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत गाफील न राहता आपली शहरे वाचवा,’ असे आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज ठाणेकरांना केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com