Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

Mumbai Municipal Corporation: जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प झाल्यामुळे शाळा-कॉलेज प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पासपोर्टसाठी अर्ज करणारे नागरिक संकटात सापडले आहेत.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : कोणतीही कायदेशीर अधिसूचना किंवा अधिकृत आदेश जारी न करता मुंबई महापालिकेने जन्म-मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीचे काम अनधिकृतपणे रोखून धरले आहे. प्रशासनाच्या या अघोषित बंदीमुळे मुंबईतील प्रभाग (वॉर्ड) स्तरावर सुमारे तीन हजारांहून अधिक अर्ज धूळ खात पडले आहेत. शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी तसेच पासपोर्टसाठी अर्ज करणारे नागरिक प्रचंड संकटात सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com