

BMC Election
Sakal
बापू सुळे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक राजकीय दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असला, तरी ‘नोटा’चा प्रभाव मात्र लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून आला आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये तब्बल ८७,०१३ मतदारांनी कोणालाही मतदान न करता ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.