

Ritu Tawde
ESakal
मुंबई : उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी जल विभागाला शनिवारी (ता. ४) महत्त्वाचे निर्देश दिले. मुंबईतील जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करण्यावर महापौरांनी भर दिला आहे.