Mumbai Water Supply: विहिरी, कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करा, मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापौरांचे निर्देश

Mumbai Mayor Ritu Tawde: मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी जल विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये विहिरी, कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करण्याचे महापौरांनी सांगितले आहे.
Ritu Tawde

Ritu Tawde

ESakal

Updated on

मुंबई : उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी जल विभागाला शनिवारी (ता. ४) महत्त्वाचे निर्देश दिले. मुंबईतील जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करण्यावर महापौरांनी भर दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com