Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

Mumbai Municipal Corporation: महापालिका मुंबईतील अतिक्रमण हटवण्याबाबत अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उच्च न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत.
High Court Slams BMC.

High Court Slams BMC.

ESakal

Updated on

मुंबई : पवईतील वर्दळीचा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत असमर्थता दर्शवणारी पालिका प्रशासनाची भूमिका ही आश्चर्यकारक आहे. त्यांची भूमिका कमकुवत आणि आपल्याच अधिकारांचा त्याग करण्यासारखी असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) नोंदवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com