

High Court Slams BMC.
ESakal
मुंबई : पवईतील वर्दळीचा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत असमर्थता दर्शवणारी पालिका प्रशासनाची भूमिका ही आश्चर्यकारक आहे. त्यांची भूमिका कमकुवत आणि आपल्याच अधिकारांचा त्याग करण्यासारखी असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) नोंदवले.