पुन्हा ‘बदलापूर’ घडण्याची वाट पाहताय का? विद्यार्थी सुरक्षेवरून ताशेरे, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासननिर्णयाची सरकारी शाळांमध्येच योग्य अंमलबजावणी न केल्याने सरकारला फटकारले. तसेच बदलापूर घटनेची पुनरावृत्तीसघडल्यानंतर जागे होणार का, असेही सुनावले.
High Court
High Courtsakal
Updated on

मुंबई : शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबतच्या शासननिर्णयाची (जीआर) सरकारी शाळांमध्येच योग्यरीत्या अंमलबजावणी न केल्यावरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १९) राज्य सरकारची कानउघडणी केली. तसेच बदलापूर घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहत आहात का, अशी घटना पुन्हा घडल्यानंतर जागे होणार का, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com