

Railway action On without ticket travel Passenger
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवाशांमध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवत दंडवसुलीत मोठी वाढ केली आहे.