

Raj Thackeray
ESakal
मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक शैलीत भाषण केले आहे. या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आले होते. छत्रपती शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी भाजप आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी मुले गायब होण्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. याची आकडेवारी मांडली आहे. तसेच एक वेबसाईट सादर केली आहे.