CM Devendra Fadnavis: उद्योगांत महाराष्ट्र अव्वलच, 'कंपन्या बंद'चा दावा चुकीचा; फडणवीस यांचा विश्वास

Maharashtra Industry: उद्योगांत महाराष्ट्र अव्वल असून कंपन्या बंदचा दावा चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

मुंबई : राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र उद्योगांत अव्वल असल्याचा दावा करून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com