

CM Devendra Fadnavis
ESakal
मुंबई : राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र उद्योगांत अव्वल असल्याचा दावा करून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.