CM Devendra Fadnavis: कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले; महत्त्वाचा निर्णय घेत पालिकेला दिले आदेश

Mumbai Kabutarkhana: कबुतरांचे जीव, पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisESakal
Updated on

मुंबई : कबुतरांचे जीव वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com