CM Devendra Fadnavis: बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात ११ हजार कोटी जमा होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Cabinet Meeting: राज्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरपाई म्हणून ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी ११ हजार कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ ४० लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com