मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतातही १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांसाठी जणू काही जग थांबून गेलंय. मात्र या भयंकर महामारीतही काही गोष्टी अतिशय चांगल्या घडत आहेत.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपण सर्वजण निसर्गात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी जबाबदार आहोत. लॉकडाऊनमुळे देशात सर्वजण घरातच थांबले आहेत. त्यामुळे निसर्गात काही गोष्टी चांगल्या घडत आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चांगल्या गोष्टी घडण्यामध्ये तुमचाही सहभाग आहे त्यामळे तुम्हीही अभिनंदनाचे पात्र आहात.
महत्त्वाची बातमी - "भरपूर पाणी प्या आणि कोरोनाला पळवा" ; काय आहे व्हायरल सत्य/असत्य ?
महत्त्वाची बातमी : सिनियर सिटिझनन्स 'या' पदाथांचं सेवन करून वाढवू शकतात रोगप्रतिकारक क्षमता...
या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.
corona and lockdown has done these god things around us read full story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.