court
sakal
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेले कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांची मूळ गावी हैदराबाद येथे कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याची मागणी विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे न्यायालयाने मागणी फेटाळताना नमूद केले.