Mumbai: लोकलमध्ये लटकून प्रवास करण्याच्या प्रवाशांच्या कृतीला निष्काळजी म्हणता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai Local Travel: उपनगरीय लोकलमधून गर्दीचा सामना करत प्रवाशांना दरवाजावर लटकून प्रवास करावा लागतो. मात्र यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून याबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Mumbai Local Travel

Mumbai Local Travel

sakal
Updated on

मुंबई : उपनगरीय लोकलमधून विशिष्ट वेळी प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. अशावेळी दरवाजावर लटकून आपला जीव धोक्यात घालण्याशिवाय प्रवाशांसमोर पर्याय नाही. हे वास्तव नाकारता येणार नाही. तसेच, प्रवाशांच्या या कृतीला निष्काळजी म्हणता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण असे उच्च न्यायालयाने नोंदवले आणि रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला देण्यात आलेली भरपाई न्यायालयाने कायम ठेवली. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com