

Andheri Marol Crime
ESakal
मुंबई : मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात पतीने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याच्या कारणामुळे कंटाळून पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला. हा राग मनात ठेऊन संतापून नवऱ्याने त्याच्या बायकोलाच संपवले आहे.