Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Government policy threatens existence of Marathi schools in Mumbai: संचमान्यता निकषांमुळे मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात; ५७ शाळांवर टाळ्यांचा धोका, शिक्षक व विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्चित
Education Policy Sparks Concern as Marathi Schools in Mumbai Face Closure Crisis

Education Policy Sparks Concern as Marathi Schools in Mumbai Face Closure Crisis

sakal

Updated on

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचा अभिमान बाळगणाऱ्या राज्याच्या राजधानीत मराठी शाळांवर संचमान्यतेच्या निकषांचे प्रचंड मोठे संकट आले आहे. यामुळे जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात कमी पटसंख्या झाल्याने तब्बल ५७ मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे या शाळा सरकारनेच वाचविण्यासाठी आता पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com