Mumbai Water Supply: मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली, धरणांच्या पातळीत घट

Mumbai News: मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्राचे प्रमाण घटू लागले आहे. त्यामुळे जलसाठ्याबाबत मुंबईकरांना चिंता वाटू लागली आहे.
Mumbai Lake Level
Mumbai Lake LevelESakal
Updated on

मुंबई : मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. मात्र पावसाचे प्रमाण घटू लागले आहे. त्यामुळे पुन्हा जलसाठ्याबाबत पालिकेच्या मुंबईकरांना चिंता वाटू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com