Vegetable Price: संततधार पावसामुळे भाज्यांची आवक वाढली, मात्र बाजारात दर ‘जैसे थे’

Navi Mumbai: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे भाव १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’ आहेत.
Vegetable Market
Vegetable Marketsakal
Updated on

तुर्भे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे; पण पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे भाव १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’ आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com