Palghar News: शेती हिरवाईने बहरली! समाधानकारक पावसामुळे बळीराजाला चांगले दिवस

Agriculture News: मागील काही दिवसांत पालघर जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे भातशेतीवर किडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. मात्र सध्या पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने भातपिकाला चांगले फुटवे आले आहेत.
rice farming in palghar

rice farming in palghar

ESakal

Updated on

वाणगाव : मागील काही दिवसांत पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे भातशेतीवर करपा, कडा करपा, बगळ्या रोग आणि काही प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. सध्या पालघर जिल्ह्यात गारवा, पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने भातपिकाला चांगले फुटवे आले आहेत. जिल्ह्यातील हळवी भातपिके फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com