Mumbai News: मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा; सुधारीत भोगवटा अभय योजनेची एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Eknath Shinde On Abhay Yojana: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओसी नसलेल्या २० हजार इमारतींबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे ओसी नसलेल्या २० हजार इमारतींसह मुंबईकरांना फायदा होणार आहे.
Eknath Shinde On Abhay Yojana

Eknath Shinde On Abhay Yojana

Esakal

Updated on

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र ('ओसी') अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याचा फायदा वर्षानुवर्षे ओसीपासून वंचित दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com