Eknath Shinde: ग्रामीण भागात उत्तम इंटरनेट सुविधा मिळणार, बीएसएनएलचे नवीन टॉवर्स उभारणार; एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Maharashtra Politics: महाराष्ट्रात बीएसएनएलचे स्वदेशी ४जी नेटवर्क सुरू होत असून, राज्यात १० ते २० हजार नवीन टॉवर्स उभारले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांना उत्तम इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
Deputy CM Eknath Shinde

Deputy CM Eknath Shinde

sakal
Updated on

ठाणे : महाराष्ट्रात बीएसएनएलचे स्वदेशी ४जी नेटवर्क सुरू होत असून, राज्यात १० ते २० हजार नवीन टॉवर्स उभारले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांना उत्तम इंटरनेट सुविधा मिळणार असून, शिक्षण, आरोग्यसेवा (टेलीमेडिसीन) व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com