Mumbai: एल निनोचा मोठा परिणाम! आता तीन महिने धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच; राज्यात सिंचनाला ब्रेक

Government Prioritizes Drinking Water Supply: एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्र सरकारने 31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

मुंबई: एल निनो'च्या परिणामामुळे पावसावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य देण्याचे ठरवले असून ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याला सिंचनासाठी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com