Ulhasnagar: उल्हासनगरात भीषण आग, उसळलेल्या आगडोंबित बिस्कीट कंपनी जळून खाक!

कामगार जिवाच्या आकांताने बाहेर पडले.आगीने उग्र रूप धारण केले.
Ulhasnagar: उल्हासनगरात भीषण आग, उसळलेल्या आगडोंबित बिस्कीट कंपनी जळून खाक!
Updated on

Ulhasngar Crime News: बिस्किटे उत्पादनाची प्रक्रिया सुरू असतानाच उल्हासनगरातील दाल्शन फूड कंपनीत उसळलेल्या आगडोंबित कंपनी जळून खाक झाल्याची घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.यावेळी 50 कामगारांनी जीव वाचवण्यासाठी कंपनीच्या बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली आहे.

कॅम्प नंबर 4 मधील बाबा प्राईम जवळ दाल्शन फूड कंपनी असून कामगार सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बिस्किटे उत्पादनाचे काम करत असताना अचानक आग लागली.कामगार जिवाच्या आकांताने बाहेर पडले.आगीने उग्र रूप धारण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com