Ration Card: आता 'या' नागरिकांचे रेशन होणार कायमचे बंद, पहा यादीत तुमचं तर नाव नाही ना? जाणून घ्या...

Ration e-KYC: रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मात्र अद्यापही राज्यभरातील लाखो नागरिकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसून त्यांचे धान्य लवकरच बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Ration Card food grains
Ration Card food grainsESakal
Updated on

शहापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र प्राधान्य कुटुंब योजना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डमध्ये ऑनलाइन नावनोंदणी असलेल्या सर्व सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. असे असताना शहापूर तालुक्यातील ४३ हजार शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका ई-केवायसी करण्याकडे पाठ फिरवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com