Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

Ghatkopar Bridge Construction: घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असून अद्याप पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Ghatkopar Bridge Construction

Ghatkopar Bridge Construction

ESakal

Updated on

घाटकोपर : घाटकोपर पश्चिमेतील असल्फा परिसरात घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरून चांदिवली-पवईकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तब्बल पाच वर्षांनंतरही अपूर्ण अवस्थेत आहे. या कामातील दिरंगाईमुळे परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com