Mumbai News: पुनर्वसनासाठी एनडीझेड जमिनींचा मार्ग मोकळा, राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणाबाबत राज्य सरकारचा निर्णय

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एनडीझेड जमिनींवर पुनर्वसनास परवानगी देणारी तरतूद सरकारने मंजूर केली आहे. यामुळे २७ हजार कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sanjay Gandhi National Park

Sanjay Gandhi National Park

ESakal

Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (एसजीएनपी) आदिवासी आणि पात्र अतिक्रमणकर्त्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली २०३४मधील नियम ३४मध्ये सुधारणा करून ना-विकास विभागातील (एनडीझेड) जमिनींवर पुनर्वसनास परवानगी देणारी तरतूद शासनाने मंजूर केली आहे. याबाबतची अधिसूचना शुक्रवारी (ता. १२) नगरविकास विभागाने जारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com