

Pratap Sarnaik
ESakal
ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करून स्पष्ट संदेश दिला आहे, की सरकार पारदर्शकतेवर ठाम आहे. ‘सत्य काहीही असो, ते जनतेसमोर येणारच,’ असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.