Green Maharashtra: हरित महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; वृक्षलागवड लक्ष्य तर वृक्षतोडीस सुलभ परवानगी, तीनशे कोटी झाडे लावणार, आयोग काय करणार?

Maharashtra 300 crore tree plantation mission details: ३०० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र आयोग’ स्थापन; मात्र औद्योगिक सुलभतेसाठी वृक्षतोड परवानगीची मुदत अर्ध्यावर आल्याने पर्यावरणीय बांधिलकीवर प्रश्नचिन्ह
Ambitious Afforestation Plan in Maharashtra; Panel Formed as Tree Cutting Gets Easier

Ambitious Afforestation Plan in Maharashtra; Panel Formed as Tree Cutting Gets Easier

sakal

Updated on

मुंबई: राज्यात तीनशे कोटींची वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मात्र, त्याचबरोबर औद्योगिक कार्यसुलभतेच्या नावाखाली (ईझ ऑफ डुईंग बिझिनेस ) वृक्षतोडीबाबतचे नियम अधिक सोपे करून वृक्षतोडीची परवानगी ३० दिवसांवरून पंधरा दिवसांवर आणल्याबाबतचा शासकीय आदेश जरी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com