हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, कोकणवासियांची चिंता वाढली; मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

२०२३ मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला. त्यावर ३० ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली. आता याला कोकणवासियांकडून कडाडून विरोध केला जात आहे.
GI Battle Over Alphonso Mango Gujarat Claim Sparks Concern in Konkan Region

GI Battle Over Alphonso Mango Gujarat Claim Sparks Concern in Konkan Region

Esakal

Updated on

भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील खवय्याना हापूसची गोडी लागली आहे. पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केला आहे. गुजरातनं वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची सध्या चिंता वाढली आहे. २०१८ मध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली असतानाच नवीन दाव्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हापूस आंब्यावरही गुजरातनं दावा केल्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी चांगलंच सुनावलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com