Mumbai High Courtesakal
मुंबई
Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
Mumbai News: महिलांच्या सुरक्षतेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. तसेच न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे.
उशिरापर्यंत काम करणाऱ्या किंवा एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी गेल्या १३ वर्षांत नेमक्या काय उपाययोजना केल्या ? अशी विचारणा सोमवारी (ता.१८) उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. तसेच, याबाबतच्या सद्यस्थितीची माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

