Mumbai High court
Esakal
मुंबई : मृत पावलेली व्यक्ती ही तिकीट काढले असल्याने ती रेल्वेची अधिकृत प्रवासी होती, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने नुकतेच पीडित व्यक्तीच्या कुटुबींयांना आठ लाख रुपये व्याजासह भरपाई देण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच निष्काळजीपणामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा रेल्वे लवादचा दावाही फेटाळून लावला.