'तिकीट' नसल्याने प्रकरण १३ वर्ष लांबले; रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मिळाला न्याय, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Mumbai High Court: रेल्वे अपघातात मृत झालेल्या प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट नाही म्हणून नुकसानभरपाई नाकारणे याेग्य नाही, असे नोंदवून उच्च न्यायालयाने रेल्वे न्यायाधीकरणाचा निर्णय रद्द केला.
Mumbai High Court

Mumbai High Court

esakal

Updated on

मुंबई : रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट नाही म्हणून त्याला नुकसानभरपाई नाकारणे याेग्य नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने रेल्वे न्यायाधीकरणाचा निर्णय रद्द केला. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहा टक्के व्याजासह म्हणजे आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com