high court
Esakal
मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी केतन कदम यांची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.