Mumbai Literature: माणसाचा प्रवास नेणीवेतून जाणिवेकडे आणि जाणिवेतून शहाणिवेकडे: डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन, मुंबईतील संमेलन ठरले वैशिष्ट्यपूर्ण..

Mumbai state level literary meet Nanevecha Doh seminar highlights: नेणिवेचा डोह संमेलनात मानवी प्रवासातील नेणीव-जाणीव-शहाणीव यांचा वेध; डॉ. सदानंद मोरे यांचे विचारप्रवर्तक प्रतिपादन, साहित्यिकांच्या उपस्थितीने कार्यक्रम उजळला
Unique Literary Gathering in Mumbai Explores Consciousness, Literature, and Human Thought

Unique Literary Gathering in Mumbai Explores Consciousness, Literature, and Human Thought

esakal

Updated on

मुंबई: जाणीव, नेणीव आणि शहाणीव या माणसांमध्ये तीन गोष्टी असतात. एकूणच माणसाचा प्रवास नेणीवेतून जाणिवेकडे आणि जाणिवेतून शहाणिवेकडे होतो,असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व पाचव्या राज्यस्तरीय नेणिवेचा डोह संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मुंबईत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com