

Unique Literary Gathering in Mumbai Explores Consciousness, Literature, and Human Thought
esakal
मुंबई: जाणीव, नेणीव आणि शहाणीव या माणसांमध्ये तीन गोष्टी असतात. एकूणच माणसाचा प्रवास नेणीवेतून जाणिवेकडे आणि जाणिवेतून शहाणिवेकडे होतो,असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व पाचव्या राज्यस्तरीय नेणिवेचा डोह संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मुंबईत केले.