

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) तीव्र तडाखा बसत असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून उष्माघाताच्या घटनांत वाढ झाल्याचे चित्र आहे.