Maharashtra Weather: राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईकर हैराण; उष्माघाताच्या घटनांतही वाढ

Heat Wave Update: राज्यभरात उष्णता वाढत असून तापमान ४० अंश पार गेले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनांतही वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) तीव्र तडाखा बसत असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून उष्माघाताच्या घटनांत वाढ झाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com