केंद्रातील मंत्र्यांचं 'मुंबई'बाबत धक्कादायक विधान, राज ठाकरे संतापले! मोदी सरकाचे मंत्री असं काय म्हणाले?

Jitendra Singh’s ‘Bombay’ Remark Triggers Row : राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी जितेंद्र सिंग यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
Raj Thackeray Strong Reaction

Raj Thackeray Strong Reaction

esakal

Updated on

''आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे'', असं विधान केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल केले होतं. त्यांच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com