Kailash Yatra
Kailash YatraESakal

Thane News: पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात, चीनमध्ये पोहचला ठाणे जिल्ह्यातील महिलांचा गट

Kailash Yatra: पाच वर्षानंतर १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी निघालेल्या ठाण्यातील महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला आहे.
Published on

भिवंडी : पाच वर्षांपासून बंद असलेल्या पवित्र कैलास मानसरोवर यात्रेला पाच वर्षानंतर १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी निघालेल्या ठाण्यातील महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com