Thane: ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीच संकट, 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद; हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचा निर्णय

Kalyan-Dombivli Water Supply Cut: कल्याण डोंबिवलीत २४ तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Thane Water Supply

Thane Water Supply

ESakal

Updated on

ठाणे : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळी ऋतू महिनाभरावर येऊन ठेपला आहे. आतापासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात गारांचा पाऊस पडत आहे. मात्र नुकतेच भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com