

State Government Announces ₹334.98 Crore Compensation for Crop Losses
sakal
मुंबई: मार्च, एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.