
मुंबई : रस्त्यांवर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळावी यासाठी या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात अली.