Mumbai Water Scarcity : वाढत्या बांधकामांमुळे मुंबईत पाणीटंचाई; राज्य सरकारची कबुली

मुंबईत वाढती बांधकामे आणि लोकसंख्यावाढीमुळे नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची कबुली राज्य सरकारने प्रथमच विधानसभेत दिली.
Water crisis

Water crisis

sakal
Updated on

मुंबई - मुंबईत वाढती बांधकामे आणि लोकसंख्यावाढीमुळे दररोज ३,८०० द.ल.लि.वरून ४,१०० द.ल.लि. इतका पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची कबुली राज्य सरकारने प्रथमच विधानसभेत दिली. जलसंकट रोखण्यासाठी गारगाईसह चार मोठ्या जलप्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १०) दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com