आरोग्य सेवेत मोठी क्रांती होणार! महाराष्ट्र सरकार ग्रामीण रक्तपेढ्यांचा जाळा वाढवणार, मोठा निर्णय घेतला

Maharashtra Government On Blood Banks: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रक्तपेढ्यांचा तुटवडा आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील रुग्णांवर होत आहे. वेळेत रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी एक निर्णय घेतला आहे.
Blood Bank

Blood Bank

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने नुकताच ग्रामीण भागात रक्तपेढ्यांचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात वेळेत रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना शहरांकडे धाव घ्यावी लागत असल्याची स्थिती आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये रक्ताची टंचाई गंभीर स्वरूपाची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com