Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Fishing Ban News: सागरी जीवसृष्टीचे संवर्धन आणि पावसाळ्यात मच्छिमारांची सुरक्षा लक्षात घेऊन १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.
Maharashtra Fishing Ban

Maharashtra Fishing Ban

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारने मान्सूनच्या हंगामात सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. ही बंदी १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत लागू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मत्स्यपालन विभागाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. मत्स्यपालन विभागाच्या आदेशानुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांच्या आत यांत्रिक आणि यंत्रचलित बोटींनी मासेमारी करण्यास मनाई आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com